||''अवधूत चिंतन श्री गुरुदेव
दत्त सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज
की जय.''||
||श्री स्वामी समर्थाय नम:||
सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.'' ||
न शरीर तुझे
आहे.न
तू शरीराचा
आहे !!
शरीरस्य गुणानां च
दूरमत्यन्तमन्तरम् |
शरीरं क्षणविध्वंसि ; कल्पान्तस्थायिनो
गुणा: ||
आपला देह आणि
गुण यात
अतिशय मोठ
अंतर आहे.
शरीर हे
क्षणात नष्ट
होऊन जातं.
पण गुण
मात्र कल्प
एवढा काल
टिकतात. थोड्याशा
फायद्यासाठी उच्च तत्व सोडून देऊन
आपला सुसंस्कृतपणा
नाहीसा करू
नये. आज
नाही उद्या
आपण मरणारच
आहोतहे मानवा
तू रिकाम्या
हाताने आलास
आणि आणि
रिकाम्या हातानेच
जाणार
जे काही आज
तुझे आहे
ते काल
कुणाचे तरी
होते,आणि
उद्या ते
कुणाचे तरी
असणार...म्हणून
विनाकारण चिंता
का करावी....??
आणि का घाबरायचे....??
तू जे काही
करतोस ते
भगवान चरणी
अर्पण कर......!!!!
जे झाले ते
चांगले झाले
, जे होते
ते पण
चांगले होते.....
आणि जे होणार
ते पण
चांगलेच होणार....भूतकाळाचा पश्चाताप
करू नको......भविष्याची चिंता
पण करू
नको,वर्तमान
काय आहे
ह्या कड़े
लक्ष दे.!
तुझे काय गेले...???
तू का
रड़त आहेस...???
तू काय
आणले होतेस
की जे
तू गमावलेस...तू काय
निर्माण केलेस...???
की ज्याचा
नाश झाला...??.
तू काहीही न
आणता इथे
आलास.
जे काही आत्मसात
केलेस ते
सुद्धा तूला
ईथुनच प्राप्त
झाले...
.हे तर तुला
सर्व भगवंताने
दिले आहे
...!!
परिवर्तन हा संसाराचा
नियम आहे.ज्याला तुम्ही
मृत्यु समजता,तेच तर
खरे जीवन
आहे.एका
क्षणात तुम्ही
करोड़ोचे स्वामी
होऊ शकता.
आणि एका
क्षणात तुम्ही
दरिद्री पण
होऊ शकता.
माझे-तुझे , छोटा-
मोठा , आपला-परका , हे
मनातून कायमचे
काढून टाका,म्हणजे सर्व
तुमचेच होईल
ह्यात शंका
नाही.....!!
न शरीर तुझे
आहे.न
तू शरीराचा
आहे .
हे शरीर तर
पंचमहाभूतानी म्हणजेच (अग्नि, जल, वायु
, पृथ्वी आणि
आकाश) ह्या
सर्वानी बनले
आहे.परंतु
आपल्या शरीरातील
आत्मा स्थिर
आहे...मग
आपण कोण
आहे...??? हा प्रश्न आपण कधी
स्वतःला केला
का.????
तुम्ही स्वतःला भगवान
चरणी अर्पण
करा,तोच
तुमचा खरा
सहसोबती आहे...जो त्याला
समजतो तो
भय , चिंता
आणि शोक
ह्यापासून मुक्त होतो,आणि आपण
जे काही
करतो ते
भगवान चरणी
अर्पण करा.
असे केल्याने खरया
जीवनाचा आनंद
अनुभवायला मिळेल ......!!!!
आणि आपण आपले
खरे आयुष्य
जगलो याचा
आनंद नक्की
लाभेल .
हीच आयुष्य आनंदात
जगण्याची गुरुकिल्ली
आहे.........!!! —
|| अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
No comments:
Post a Comment